स्वच्छ भारत-शहर आणि अमृत योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वच्छ भारत अभियान- शहर त्याचबरोबर अटल कायापालट आणि नागरी परिवर्तन मोहिमेचा दुसरा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कार्यान्वित केला. या दोन योजनांमुळे शहरे कचरामुक्त होतील आणि त्यांची पाण्याची समस्याही मार्गी […]